A new page is added to display videos of my City Ratnagiri . It is a Ratnagiri Darshan through different videos. This is a first post ....
01. A short journey from Head Post Office to Z. P. Office in Ratnagiri .
.
This is a blog about a lovely city ! My city Ratnagiri ! developing city . becoming smart . developing standards . city news .
A new page is added to display videos of my City Ratnagiri . It is a Ratnagiri Darshan through different videos. This is a first post ....
01. A short journey from Head Post Office to Z. P. Office in Ratnagiri .
शहर निर्माण होतं. वाढतं. पसरत जातं. पसारा वाढत जातो तसं नियंत्रण सुटत जातं. शहर स्वतःचा आखीवरेखीवपणा सोडून सुटू लागते. व्यवस्थांचा वाढणारा ताण शहराला हळूहळू पोखरू लागतो. शहर अनिष्ट गोष्टींच्या विळख्यात सापडते. कधी काळी सुखाने नांदणारे शिस्तबद्ध असलेले शहर गैरशिस्तीचे माहेरघर बनते.
वास्तवात वाढणारे हे शहर अवास्तव दुनियेत जाऊन पोचते. त्याला आभासी स्वप्नांचा गलिच्छ विळखा कधी पडतो , ते त्याचे त्यालाच समजत नाही. शहर आभासी विश्वाच्या आहारी जाते आणि आभासी दुनियेचे एकेक कारनामे सुरू होतात. कर लो दुनिया मुठ्ठीमें म्हणत संगणक , लॅपटॉप ते मोबाईल क्रांतीच्या परमसुखाचा रेतीव बिंदू शहर गाठू लागते तेव्हा अनेक गुलाबी स्वप्नांची क्रांती होते ! मन मोहवून टाकणारी स्वप्नपूर्ती समोर दिसू लागते आणि अनेकांच्या गाडीचे ब्रेक्स फेल होऊ लागतात ! त्यांच्या मोबाईलवर येणारी मदमस्त दृष्ये जोरजोरात हलू लागतात , त-हेत-हेचे अंगविक्षेप करून तरूण जिवांची पार दैना उडवतात ! थोडी मज्जा वाटते . अजून थोडे, अजून थोडे...असे पुढे सरकत असतांनाच पायाखालची जमीन सरकली जाते. आभासी फोटो , व्हिडिओ आणि संभाषण यांनी पोरांचा बॅंक बॅलन्स सराईतपणे संपवलेला असतो. मग मुले आईवडिलांचा बॅंक बॅलन्स परस्पर रिता करु लागतात . याची जाणीव झाली की आपला मुलगा कसल्या गर्तेत सापडला आहे याची पालकांना कल्पना येऊन त्यांच्या डोळ्यासमोर भरदिवसा अंधार पसरतो. आता या हनी ट्रॅप मधून मुलाला बाहेर कसं काढायचं ? गेलेली इज्जत परत कशी मिळवायची ? अनभिज्ञ पालकांना आपलं मूल अशा काही जाळ्यात फसेल अशी पुसटशी कल्पनाही येत नाही. पण हे खरे आहे हे कळते तेव्हा त्यांना फार मोठा धक्का बसलेला असतो.
धक्क्यातून सावरायला फार वेळ लागतो . मुलगा अनैतिक मार्गाला लागलेला असतो. पैसा गेलेला असतो. समाजात मानहानी झालेली असते. आभासी समाजमाध्यमांमधून याचा गैरफायदा घेत समाजकंटक तरूणींच्या टोळया तयार करतात. त्या तरूणींमार्फत तरूणांना ब्लॅकमेलींगच्या जाळ्यात ओढतात. दुसऱ्यांना दु:खं देऊन , त्यांचा पैसा हडप करतात . ईज्जत संपवतात. इतकं सारं जगात घडवणारा तो हनी ट्रॅप आता रत्नागिरीत थैमान घालू लागला आहे. आणखी एक शहर विळख्यात ओढलं जातंय. इथली तरूणाई उध्वस्त होऊ घातली आहे.
हनीट्रॅप रत्नागिरी बातमी स्त्रोत :
31 जानेवारी -
कोकणात पर्यायाने रत्नागिरी शहरात पहिली पॅसेंजर रिक्षा आणणारे विष्णू लक्ष्मण गोगटे यांचा वाढदिवस / जयंती -
जन्म - 31 जानेवारी, 1937 .
मृत्यू - 17 डिसेंबर, 2020 .
विष्णू यांचा जन्म 31 जानेवारी, 1937 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे व माध्यमिक शालेय शिक्षण रत्नागिरी येथे झाले. फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथून 1956 साली ते एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडिलांचे रत्नागिरी शहरातील गोखले नाका येथे ल. V. Gogate & Sons नावाने दुकान होते. घरच्या व्यवसायात सन 1956 ते 1970 या काळात जात असत.
त्याकाळी रत्नागिरीतील प्रवासी वाहतूक बैलांची सारवट, सायकल किंवा टॅक्सी मधून होत असे. 1970 च्या सुमारास वाघधरे यांच्या गलबतातून त्यांना कालिकत येथे जाण्याची संधी मिळाली होती. कालिकत हे शहर रत्नागिरी शहरासारखेच. त्या परिसरात त्यावेळी रिक्षा व्यवसाय सुरू झाला होता. तिथूनच त्यांना त्यांच्या मनात असलेला रिक्षा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली व त्यांनी पॅसेंजर ऑटो रिक्षा परमिट असलेली आणण्याचे ठरवले.
त्यांनी रिक्षा परमिट मिळवण्यासाठी अर्ज केला परंतु परमिट मिळवण्यासाठी त्यांना 2 - वर्षे सतत पाठपुरावा करावा लागला होता. याकामी राजाभाऊ लिमये यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बजाज कंपनीची रिक्षा बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेऊन त्यांनी आणली होती. रत्नागिरी शहरात पहिली परमिट ऑटो रिक्षा आणण्याचा मान त्यांचाच. " वैशाली "हे त्यांच्या रिक्षाचे नाव. 7 फेब्रुवारी, 1972 रोजी लोकनेते शामराव पेजे यांच्या हस्ते उदघाटन करून त्यांनी रिक्षा व्यवसायाला प्रारंभ केला. शंकरराव पटवर्धन हे त्यांचे पहिले प्रवासी होत.
रिक्षा व्यवसाय हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते. सन 1998 पर्यंत ते रिक्षा व्यवसायात कार्यरत होते. रत्नागिरी रिक्षा संघटनेचे अनेक वर्षे ते पदाधिकारी होते.
त्यानंतर तिलक नगर परिसरात गोगटे कम्युनिकेशन अँड जनरल स्टोअर्स नावाने काही वर्षे व्यवसाय केला होता. सन 2012 सालच्या मे महिन्यात 25 वर्षे विना अपघात रिक्षा चालवल्याबद्दल त्यांचा रत्नागिरी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती व सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने तत्कालिन मा. जिल्हा न्यायाधीश विजय मुन्शी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. शालेय जीवनात पोहण्याची त्यांना विशेष आवड होती. याव्यतिरिक्त बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, खो -खो , कबड्डी इत्यादि मैदानी खेळातही त्यांचा सहभाग असायचा.
रिक्षा व्यवसाय होताच असे असले तरी ते उत्तम बॅडमिंटन खेळाडूही होते. बरीच वर्षे ते बॅडमिंटन स्वतः जरी खेळत होते तरीही ते कोच म्हणूनही प्रसिद्ध होते. रत्नागिरी शहरातील अनेक बॅडमिंटनपटू त्यांनी तयार केले. अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता व अनेक बक्षीसेही मिळवली होती.
रत्नागिरी बॅडमिंटनमध्ये रत्नागिरीतील आणखीन एक बॅडमिंटनपटू कै. डॉ. मु. न. पानवलकर यांच्यासोबत बॅडमिंटन डबल्सच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. रत्नागिरी शहरातील ही बॅडमिंटनमधली अभेद्य जोडी मानली जात होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर 45 वर्षांवरील वयोगटातील डबल्सचे उपविजेतेपद या जोडीने मिळवले होते.
याव्यतिरिक्त अहमदनगर व पुणे येथे सन 1982, 1984,1987,1992,1997 मध्ये खेळल्या गेलेल्या ओल्ड मॉंक्स व्हेट्रन बॅडमिंटन स्पर्धेत पाच वेळा ही जोडी विजयी ठरली होती.
1 ऑगस्ट, 2019 रोजी सर्वंकष विद्यामंदीरच्या बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन गोगटे- पानवलकर या जोडीच्या हस्ते झाले होते.
17 डिसेंबर, 2020 रोजी वृद्धापकाळाने त्यांना देवाज्ञा झाली.
अशा या विविधांगी व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन .
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती नावासह Like & Share करण्यास हरकत नाही.
गेले काही दिवस मुंबईसह सर्व कोंकणात धुळीचे वादळ सुरु होतेच. त्यात आता नजिकच्या अरबी समुद्रात वादळी वारे सुरू झाले आहेत. थंडीचा कहर सुरू असतांनाच कोंकणात ऐन जानेवारीत पाऊसही अधूनमधून हजेरी लावतोय. एकीकडे आंब्यांच्या झाडांना मोहोर फुटत असतांनाच कोंकणात ह्या विचित्र नैसर्गिक घडामोडी घडत आहेत, हे विशेष. किमान गेल्या साठ वर्षांत कोंकणात असले काही घडले नव्हते. पण आता सातत्याने येणारी वादळे , त्यातही अरबी समुद्रात वाहते जोरदार वारे ज्यामुळे पुन्हा समुद्रात वादळे निर्माण होत आहेत. खालील लिंक वरून आपल्याला सद्य स्थितीत कोंकणात काय घडत आहे वा घडू घातले आहे याची ताजी कल्पना येईलच. संबंधित बातमीकारांचे बातमीबद्दल धन्यवाद.
If you are at Gokhale Naka in my city Ratnagiri, then you are in the crowded area . It is one of the highly travelling Naka in Ratnagiri city. Here are few photos :
Here are two videos showing you the populated traffic there :
Another one :
Interesting videos regarding Ratnagiri city on youtube channel My City Ratnagiri. Watch, like, comment, share and subscribe the youtube channel : My City Ratnagiri.
Information on Google about Pethkilla :
Area
1.15 km²
Population (2020)
3272
Population Density
2846 people per km²
Male Population
1593
Female Population
1679
Nearest airport & distance
Kolhapur Airport, 87.63 km
Nearest Railway Station & Distance
Ratnagiri, 6.13 km
The locality Pethkilla falls in Ratnagiri district situated in Maharashtra state, with a population 3272. The male and female populations are 1593 and 1679 respectively. The size of the area is about 1.15 square kilometer.
Here is a link for a commercial overview , provided on Google :
The weather department has announced that there will be heavy rain in Ratnagiri district of Maharashtra State in India. There is a possibility of heavy thunderstorm, floods, etc.
*रत्नागिरीतील 31 गावांना सावधानतेचा इशारा; पूराचा आणि दरडींचा धोका*
*रत्नागिरी* - जिल्ह्यात दहा व अकरा तारखेला ढगफुटीसारखा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. जिल्ह्यात नद्यांना पूर येऊन तिरावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. पूररेषेखाली येणाऱ्या ३१ गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे; तर ४५ ठिकाणे धोकादायक असून, तेथे दरड कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे गरजेनुसार स्थलांतर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात पूररेषेखाली येणाऱ्या ३१ गावांमध्ये प्रशासनानकडून संबंधित नागरिकांना आगाऊ इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये ३१ गावे पूररेषेखाली आली आहेत. राजापूर तालुक्यातील राजापूर बाजारपेठ, काजिर्डा, डोंगर, पांगरी खुर्द, भाबलेवाडी ही पाच गावे, संगमेश्वर तालुक्यात साखरपा, कसबा, कुरधुंडा, नावडी, माभळे, वाशीतर्फे संगमेश्वर, कोळंबे, भडकंबा, पांगरी अशी नऊ, रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वर, हरचेरी, चांदेराई, टेंभ्ये ही चार, चिपळूण तालुक्यात पेठमाप, गोवळकोट, मजरेकाशी, खेर्डी, चिपळूण शहर ही पाच, खेडमध्ये खेड शहर, प्रभुवाडी, चिंचखरी, सुसेरी, असलुरे ही पाच, गुहागर तालुक्यात वडद, पालशेत, परचुरी ही तीन गावे यांचा समावेश आहे.
🟩. *न्यूजमंत्रा.कॉम*
Corona has been here for more than a year. Here is a link to look back to previous days of corona in Ratnagiri.
In the last year once the district was even declared as a Corona free district ! In this link you will find more about it just to look back.
Now the new lock down has been announced in Ratnagiri district of Maharashtra. This lock down is from 02nd June, 2021 to the midnight of 08th June, 2021. The Collector Of Ratnagiri district has issued the necessary orders in this regards on 01st June, 2021. This lock down is going to be strictly implemented, as mentioned in the orders. All the shops except the medical and farming goods will be closed completely.
This is the first June of 2021. From tomorrow more news will be published in this post. Let's wait for few hours...
......
An update :
As expected, there is a slight change in the period of lock down in Ratnagiri. The revised lock down is now from midnight of 02nd June, 2021 to the midnight of 09th June, 2021. The Collector Of Ratnagiri district Mr. Laxminarayan Mishra has issued the necessary revised orders in this regards.
| रिक्षाचालकांनी पंधराशे रुपये मदत मिळवण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या : |
अर्ज करण्यासाठी थेट लिंक :
https://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance-Scheme
............................
अधिक माहितीसाठी ( ही लिंक क्लिक करा)
Here is a list of available links about #Ratnagiri city on Facebook....
ratnagirisanskrutik
Khalvayan
Ratnagiri
KEVALCHILBE93/
AamchiRatnagiri/
Hapus
Swarsandhya Ratnagiri
ratnagiriamachi/
ratnagiribeautiful
Prayas
rajmandirratnagiri
Jeevandan group
Divya Ratnagiri
Vyavasayik Ratnagiri
rtngramdaivatbhairi
Karbhar Ratnagiricha
amchiratnagiri/
Bramhnaad
Aapali Ratnagiri
Patwardhan Highschool Ratnagiri
Saptasur-Musicals-Ratnagiri-
Aapali Ratnagiri
..........................................
People in Ratnagiri
https://www.facebook.com/akashwani.ratnagiri.3
आकाशवाणी रत्नागिरी
https://www.facebook.com/janeevfoundationratnagiri
जाणीव फाऊंडेशन रत्नागिरी
https://www.facebook.com/mahavitaran.ratnagiri
महावितरण रत्नागिरी
https://www.facebook.com/ddratnagiri
सामाजिक वनीकरण
https://www.facebook.com/groups/274786699830086/?ref=share
वाहन खरेदी संघ
https://www.facebook.com/groups/1742827726030214/?ref=share
अभिव्यक्ती वाचन मराठीचे
Corona effect in one of the nearby Village Jakimirya. Jakimirya is one of the villeges in Ratnagiri taluka. It is a part of Mirya village. Mirya village is well known for its port named #mirya bandar. Nobody is on the roads. Few are dead, few are admitted in hospitals, few are home quarantine and remaining all are worried. Tension is growing tremendously....
*🌍🔴रत्नागिरी वैभव ब्रेकिंग*
*रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथील बाजारपेठेमध्ये सर्व* *प्रकारच्या खाजगी वाहनांची वाहतुक बंद करीत आहे* --- *जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा*
*अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी , आपत्ती* *व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर*
*केवळ अत्यावश्यक सेवा वाहतुकीस मुभा*
*दुचाकी वाहन धारकांना आता हेल्मेट सक्ती*
रत्नागिरी दि. ७ : शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च, 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग (World Pandemic) घोषित केला असून, शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील उपरोक्त संदर्भ अ.क्र.5 चे अधिसूचनेद्वारे करोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी " महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 " प्रसिध्द केलेले आहेत.
सकाळी 07.00 ते 11.00 वाजता या वेळेत जीवनावश्यक वस्तुंसाठी (उदा. दुध, अन्नधान्य, भाजीपाला इ.) खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु यावेळेत रत्नागिरी आणि चिपळूण नगर पालिका हद्दीतील बाजारपेठेमध्ये दुचाकी वाहन चालक मोठया प्रमाणावर गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. तसेच चिपळूण नगर पालिका हद्दीमध्ये काही दुचाकी वाहन चालक विनाहेल्मेट प्रवास करीत असून मोटार अधिनियम 1988 च्या कलम 129 या कलमाचा भंग करताना आढळून येत आहेत.
तरी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथील बाजारपेठेमध्ये सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांची वाहतुक बंद करीत आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील मालवाहतुक वाहनांना मुभा राहील. आदेशाच्या पालनासाठी बॅरॅकेटींगची व्यवस्था पोलीस यंत्रणेने करावी.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार पोलीस विभाग/उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी दंडात्मक कारवाई करावी असे आदेशात म्हटले आहे.
#Corona is spreading in rural areas of Ratnagiri. Unfortunate thing is that it is killing the people. This is the worst thing that has happened in last many many years. The situation is somewhat improving somewhere, but in some places it is becoming hopeless ! It is unfortunate that the corona is attacking on youths.
What is Prayas Ratnagiri ?
' Prayas Ratnagiri ' is a newly founded social institution in Ratnagiri. The style and the way of operation is best expressed in its slogan : Prayas : world beyond the wall ! Prayas looks in the world beyond the wall and moves in it . Prayas wants to become a helping hand. With all the regular help, it wants to establish a running help system or instant help on the spot of need. Prayas means a try to catch a need and give all possible help immediately to the needy ones. It is a contact chain that operates, reaches the spot and help the needy ones. It does not mean that help should make the person lazy or unwilling to work . The help should give more inspiration to stand up and start up a new way, a new life ! The need of the moment and support to the needy , both are important. Now many Sensitive minded people are coming in Prayas ; however one man , Mr Yasin Patel , is all behind it . He has visualised it , seen it , ran it in his mind. Not only he did that but he spotted the persons who will bring it into reality, gathered them , convinced them and it resulted in forming the executive committee of Prayas. Surprisingly enough the founder Mr Yasin Patel had rejected the post of President politely and has remained as a member of the executive committee . Now Mrs. Bharati Sansare, an ex Education Officer is a President of Prayas. Congratulations and best wishes to the respected President Madam and the whole executive committee of Prayas. The first meeting of the executive committee was held on 14th March 2021 at Government rest house Ratnagiri . Here is a photo .
The Executive committee of Prayas includes the following members.
***********
Mrs. Bharati Sansare : President
***********
Mr. Devidas Patil. : Working President
************
Mr. Anand Shelar : Vice President
Mrs. Manali Salavi : Vice President
*************
Mr. Siddhesh Marathe : Secretary
**************
Mr. Shabbir Wasta. : Asstt. Secretary
**************
Mr. Chintamani Sapre : Treasurer
**************
Mr. Ajay Baste. : Member
Mrs. Dinar Malgundkar : Member
Mr. Prakash Walanju : Member
Mr. Ganesh Arekar : Member
Mr. Yasin Patel : Member
**************
Dr. Dilip Pakhare : Advisor
Mr. Yuyutsu Arte : Advisor
Adv. Sandeep Dhaval : Advisor
***************
The announcement of opening of Prayas was made live by Mr. Prakash Walanju (Watul news channel ) immediately after the meeting on 14th March 2021.
Now Prayas is in the registration process . Meanwhile Prayas has decided to start two projects in two villages in two different fields which will be announced shortly . We are going to have more news from Prayas !